Wikipedia

Search results

Monday 22 September 2014

आ गया फिर से चुनाव

Written By: SUNILKUMAR PARIT

आ गया फिर से चुनाव

अब पाँच साल गुजर गये
आ गया फिर से चुनाव
अब शायद नेता फिर से बनेंगे
भिखारी भिखारी भिखारी ॥

अब देखो तलवे भी चाटेंगे
सच पैरों तले गिडगिडायेंगे
खुद को सेवक और कहे राजा
जनता जनता जनता ॥

नादान जनता चुनती इनको
बाद में देखे हाल ही उलटा
भिखारी बनते हैं राजा सब देखे
तमाशा तमाशा तमाशा ॥

पूछें ऐसा क्यों वक्त का नजारा
जनता के पास नहीं है जवाब
भिखारी नहीं बोलेंगे अब वे हैं
शासक शासक शासक ॥

अब वे इतने ईमानदार हैं यारों
सबकुछ निगलकर ऐसे खडे हैं
तोंद हाथी सा अब पाँच साल सोयेंगे
कुंभकर्ण कुंभकर्ण कुंभकर्ण ॥

अब फिर से वही रट लगायेंगे
गिडगिडायेंगे रोयेंगे हम सहेंगे
बेहतर है अब दिखा दे अंतिम
संसार संसार संसार ॥

Sunday 21 September 2014

मन वढाय वढाय

poet Bahinabai Chaudhari
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा ।
जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? ।
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे ।
इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।

मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?।
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।

मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर ।
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।

मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना ।
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥

देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात ।
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं ।
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

अरे, संसार संसार

poet Bahinabai Chaudhari

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

आज मला खूप एकट वाटतय

आज मला खूप एकट वाटतय.,

कुणाच्या तरी जवळ
 बसावस वाटतय...,

कोणाशी तरी खूप खूप
 बोलावस वाटतय...,

अन मनात चाललेल सगळ
 काही सांगावस वाटतय...

आज परत एकदा तिला
 पहावस वाटतय...,

आज मला खूप खूप
 रडावस वाटतय....,

स्वतःशी परत खूप
 भांडावस वाटतय...,

भरलेल्या डोळ्याने...,

आरश्या समोर
 बसावस वाटतय...,

अन् आपलं कोणीच
 नाही म्हणून..स्वतःचेच
 डोळे पुसावंस वाटतय...,

आज मला परत भूत-काळात
 जावस वाटतय..परत एकदा
 आठवणींत जगावस वाटतय..

Saturday 20 September 2014

स्वाभिमान

राजकारणात पाठीशी उभारा ,
कुणालाही पाठींबा द्या ,
पण स्वत:चा स्वाभिमान कुठे विकू नका ……
कारण , स्वाभिमान विकला  गेला तर,
जनावरात आणि आपल्यात फरक राहणार नाही …।

Friday 19 September 2014

तुझी साथ


स्वप्न पाहिलं एक ,
तुझी साथ हवी सुरेख ,
                                        तुझ्या प्रेमाचा तो रंग  जसा,
                                      त्याने उमटवला हृदयावर ठसा ,
 थोडस जवळ आहेस वाटतंय ,
पण , हळूच दुरावा जाणवतोय ,
                                             आज खरच वेडा झालोय ,
                                              सगळे जग आज भूललोय ,
खूप सहन करतोय दुरावा ,
वाटतंय , तुझा हात-हाती हवा ,
                                                वेळ जात  आहे खूप अवघड ,
                                                 तुझ्या भेटीची लागलीय ओढ ,
मला आज-आता समोर हवीस …
थोड लाजत लाजत , पण ,
माझ्याकडे बघावीस …….


Thursday 6 March 2014

शिवाजी महाराज आणि मुसलमान

लक्ष देउन वाचा....

महाराजांचं चित्र रंगवलेलं असतं की शिवाजी महाराज अफझल खानाचे पोट फाडत आहेत.... आणि खाली लिहिलेले असतं, दहशतवाद असाच संपवावा लागेल…

मराठ्यांच्या डोक्यात फिट कि मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही ….

आम्ही मराठा  बंधुना  समजावून सांगतो की शिवाजी महाराजांनी अफझल खानाचे पोट
फाडले.... हे खरे आहे…. पण अफझल खानाचे पोट फाडल्यानंतर कृष्णाजी भास्कर
कुलकर्णी मारलेला तुम्हाला का कळत नाही? याच्यावर चर्चा का होत नाही ?

शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असे चित्र का निर्माण केले जाते? कारण चारी बाजूंनी मुसलमान राजे महाराजांचे विरोधक होते…. पण मुसलमान राजे होते म्हणून काय शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होतात काय?

औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय? मिर्झा राजे काय मुसलमान होता काय? औरंगजेबाने आपले चार भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय? आपल्या बापाला अटक केली तो काय हिंदू होता काय?
या सर्व सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो….

शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता?
इब्राहीम खान...

शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता?
दौलत खान…

शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता?
सिद्दी हिलाल...

शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता?
नूर खान….

शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर….

शिवाजी महाराजांचा एकमेव वकील?
काझी हैदर...

शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव?
मीर मोहम्मद...

आणि शिवाजी महाराजांना अफझल
खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा?
रुस्तुमे जमाल...

एवढे जर मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय?

शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते त्या पैकी 10 मुसलमान होते आणि बॉडी गार्ड काय करू शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा….

शिवाजी महाराजांनी एक हि मस्जिद पाडली नाही. एकही  कुराण जाळले नाही. मग शिवाजी महाराजांचे नाव मुसलमानांवर हल्ले करताना का वापरले जाते? याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे….

रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर बांधले पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे?
मंत्र्याने विचारले महाराज जागा दाखवा ….
महराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली … हा इतिहास
आपल्या देशात का सांगितला जात नाही ?…. हा इतिहास
जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
आज महाराष्ट्रात एक आंदोलन चालू आहे कुठले ? … जय
शिवाजी !अन पाडा कबर !… कोणती कबर ?
रायगडाच्या पायथ्याशी अफझल खानची कबर ….
आम्ही पोरांना रोज सांगतो … कबर पाडा पण
बांधली कोणी ? … अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले …… जिजाऊनि विचारले
अफझल खानाचे काय झाले ? महाराज उत्तरले मासाहेब
अफझल खान मारला गेला …. त्याचं प्रेत कुठ आहे ? ….
प्रतापगडाच्या पायथ्याशी …. काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा अफझल खान जिवंत असे पर्यंत त्याच्याशी वैर
होते अफझल खान संपला(मेला ) आता वैर हि संपले …. अन
तुज्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही …. त्याच्या प्रेताचे सन्मानाने
दफन कर …आणि तुज्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे स्मारक
बांध …। . शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर
बांधली. ती तोडुन  आपण  शिवरायांना चुकिचे ठरवणार आहोत लक्ष देउन वाचा....

महाराजांचं चित्र रंगवलेलं असतं की शिवाजी महाराज अफझल खानाचे पोट फाडत आहेत.... आणि खाली लिहिलेले असतं, दहशतवाद असाच संपवावा लागेल…

मराठ्यांच्या डोक्यात फिट कि मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही ….

आम्ही मराठा  बंधुना  समजावून सांगतो की शिवाजी महाराजांनी अफझल खानाचे पोट
फाडले.... हे खरे आहे…. पण अफझल खानाचे पोट फाडल्यानंतर कृष्णाजी भास्कर
कुलकर्णी मारलेला तुम्हाला का कळत नाही? याच्यावर चर्चा का होत नाही ?

शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असे चित्र का निर्माण केले जाते? कारण चारी बाजूंनी मुसलमान राजे महाराजांचे विरोधक होते…. पण मुसलमान राजे होते म्हणून काय शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होतात काय?

औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय? मिर्झा राजे काय मुसलमान होता काय? औरंगजेबाने आपले चार भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय? आपल्या बापाला अटक केली तो काय हिंदू होता काय?
या सर्व सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो….

शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता?
इब्राहीम खान...

शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता?
दौलत खान…

शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता?
सिद्दी हिलाल...

शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता?
नूर खान….

शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर….

शिवाजी महाराजांचा एकमेव वकील?
काझी हैदर...

शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव?
मीर मोहम्मद...

आणि शिवाजी महाराजांना अफझल
खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा?
रुस्तुमे जमाल...

एवढे जर मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय?

शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते त्या पैकी 10 मुसलमान होते आणि बॉडी गार्ड काय करू शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा….

शिवाजी महाराजांनी एक हि मस्जिद पाडली नाही. एकही  कुराण जाळले नाही. मग शिवाजी महाराजांचे नाव मुसलमानांवर हल्ले करताना का वापरले जाते? याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे….

रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर बांधले पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे?
मंत्र्याने विचारले महाराज जागा दाखवा ….
महराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली … हा इतिहास
आपल्या देशात का सांगितला जात नाही ?…. हा इतिहास
जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
आज महाराष्ट्रात एक आंदोलन चालू आहे कुठले ? … जय
शिवाजी !अन पाडा कबर !… कोणती कबर ?
रायगडाच्या पायथ्याशी अफझल खानची कबर ….
आम्ही पोरांना रोज सांगतो … कबर पाडा पण
बांधली कोणी ? … अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले …… जिजाऊनि विचारले
अफझल खानाचे काय झाले ? महाराज उत्तरले मासाहेब
अफझल खान मारला गेला …. त्याचं प्रेत कुठ आहे ? ….
प्रतापगडाच्या पायथ्याशी …. काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा अफझल खान जिवंत असे पर्यंत त्याच्याशी वैर
होते अफझल खान संपला(मेला ) आता वैर हि संपले …. अन
तुज्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही …. त्याच्या प्रेताचे सन्मानाने
दफन कर …आणि तुज्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे स्मारक
बांध …। . शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर
बांधली. ती तोडुन  आपण  शिवरायांना चुकिचे ठरवणार आहोत का ?

प्रत्येकाचे डोळे ऊघडे पर्यंत पाठवत चला. ?

प्रत्येकाचे डोळे ऊघडे पर्यंत पाठवत चला.